आपल्या धर्माची संस्कृतीची आणि रुढीपरंपरांची माहिती
विद्यार्थ्यांना अचूक व्हावी आणि त्यांचे उच्चार स्पष्ट व्हावेत
या उद्देशाने गुरुकुल परिवार दरवर्षी श्लोक आणि स्त्रोत्र
पाठांतर स्पर्धा आयोजित करते तीन फेऱ्यांमध्ये या स्पर्धेचे
आयोजन केले जाते